काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी विधानसभा अधिवेशनात सांगली जिल्ह्यातील दुष्काळाबद्दल प्रश्न मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मंजुरी दिली.