Mumbai Crime: भांडणानंतर प्रेयसीने केलं ब्लॉक, वरळीतील पोलिसाने घेतला गळफास - police constable committed suicide girlfriend mumbai worli ended his life by sending photos on whatsapp - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Mumbai Crime: भांडणानंतर प्रेयसीने केलं ब्लॉक, वरळीतील पोलिसाने घेतला गळफास

प्रेयसीने आपल्याला ब्लॉक केले म्हणून नाराज झालेल्या प्रियकराने आपण आत्महत्या करत असल्याचे फोटो पाठवत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. ही घटना वरळीतील पोलीस वसाहतीत घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
Updated At: Nov 21, 2023 19:53 PM
police constable committed suicide girlfriend mumbai worli ended his life by sending photos on WhatsApp

Police Suicide : इन्स्टाग्रामवरुन इतर मुलींबरोबर चॅट (Chat) करतो म्हणून पोलीस असणाऱ्या प्रियकराबरोबर प्रेयसीचे (Girlfriend with boyfriend) भांडण झाले. त्या दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की, त्याच वादातून पोलीस वसाहतीती राहणाऱ्या पोलिसाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसाने आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी पोलीस शिपायाने गळफास घेत असल्याचा फोटो प्रेयसीच्या मैत्रिणीला पाठवला असल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणी वरळी पोलिसात गुन्हा (Crime) दाखल झाला असून पोलीस संबंधित व्यक्तींची तपासणी करत आहेत.(police constable committed suicide girlfriend mumbai worli ended his life by sending photos on whatsapp)

खिडकीला लावला गळफास

ज्या पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे. तो स्थानिक पोलीस दलाच्या भोईवाडामध्ये सेवा बजावत होता. आत्महत्या केलेल्या शिपायाचे इंद्रजीत साळुंखे (वय 27) असून तो वरळी पोलिस वसाहतीत राहत होता. अभ्यासिकेच्या खिडकीला दोरीच्या साहाय्याने इंद्रजीत साळुंखेने गळफास घेत आत्महत्या केली असून आत्महत्या करण्याआधी त्याने आत्महत्या करत असल्याचा फोटो काढला, व त्याने तो व्हाटसअपवरूनही पाठवला होता.

हे ही वाचा >> 2000 मुली, 6 मसाज पार्लर, अय्याशीत जगलेला सेक्स किंग, आता भोगतोय…

प्रेयसीने केले ब्लॉक

इंद्रजीत सांळुखेचे आणि त्याच्या प्रेयसीचे एप्रिल 2023 पासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काल त्यांचे चॅटिंग करण्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर ती दोघंही वरळी सी फेस येथे भेटली होती. त्यावेळीही त्यांचा वाद झाला. वाद झाल्यानंतर त्याने प्रेयसीला दादर स्टेशनलाही आणून सोडले होते. त्यावेळी प्रेयसीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला हे त्याला समजले. त्या गोष्टीवरुन तो प्रचंड नाराज झाला होता. आपल्याला प्रेयसीने ब्लॉक केल्यामुळेच त्याने गळफास घेत असल्याचा फोटो काढून त्याने तिच्या मैत्रिणीला पाठवला व त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

चॅटिंगवरुन झाला वाद

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इंद्रजीत सांळुखेचा मृतदेह ताब्यात घेतला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या जबाब नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजीत आणि त्याची प्रेयसीचे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र मोबाईलमधील चॅटिंगवरुन त्या दोघांमध्ये वाद झाला होता. इंद्रजीत प्रेयसी आणि अन्य मुलींसोबत चॅटिंग करत असल्याच्या कारणावरुन त्या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला होता. त्यावरुनच त्याच्या प्रेयसीने त्याला ब्लॉक केले होते. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलत आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत प्रेयसीच्या मैत्रिणीला फोटो पाठवत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे ही वाचा >> Parenting Tips : पालकांच्या ‘या’ सवयी मुलांच भविष्य करतात खराब, आजच बदला

या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा