Landslide in Mumbai : …तरीही मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर ! भातखळकरांची बोचरी टीका

मुंबई तक

मुंबईत रविवारी विविध ठिकाणी भूस्खळनाच्या घटना घडून लोकांना आपले प्राण गमवावे लागले. माहुल-विक्रोळी-भांडूप-अंधेरी-कांदिवली अशा विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये शहरात ३२ जणांनी प्राण गमावले. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे. मुंबईत २५ लोकं पावसामुळे मेली तरीही मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत रविवारी विविध ठिकाणी भूस्खळनाच्या घटना घडून लोकांना आपले प्राण गमवावे लागले. माहुल-विक्रोळी-भांडूप-अंधेरी-कांदिवली अशा विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये शहरात ३२ जणांनी प्राण गमावले. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

मुंबईत २५ लोकं पावसामुळे मेली तरीही मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर असं म्हणत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.

जाणून घेऊया काल झालेल्या दुर्घटनांमध्ये कोणत्या ठिकाणी किती जणांनी आपले प्राण गमावले-

  • माहुल – १९

हे वाचलं का?

    follow whatsapp