School Reopening : शाळा, पालक, विद्यार्थ्यांना ‘या’ गोष्टी कराव्या लागणार

मुंबई तक

कोरोनाच्या बंद असलेल्या शाळा सुरु करण्याचाच निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केला. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असून, ग्रामीण आणि शहरी भागातील वेगवेगळे वर्ग सुरू होणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबद्दल नियमही राज्य सरकारनेे तयार केले आहेत. सध्याच्या घडीला ग्रामीण भागांत पाचवी ते १२ वी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

कोरोनाच्या बंद असलेल्या शाळा सुरु करण्याचाच निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केला. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असून, ग्रामीण आणि शहरी भागातील वेगवेगळे वर्ग सुरू होणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबद्दल नियमही राज्य सरकारनेे तयार केले आहेत.

सध्याच्या घडीला ग्रामीण भागांत पाचवी ते १२ वी तर शहरी भागात आठवी ते १२ वीचे वर्ग भरणार आहेत.

शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता नियमावली तयार केली आहे. शाळा, पालक, विद्यार्थी आणि संबंधित सर्व घटकांना या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे.

जाणून घेऊयात काय आहे सरकारची ही नवीन नियमावली? –

हे वाचलं का?