पुणे हादरलं, सेल्फीने घेतला 5 तरुणींचा जीव; धरणात बुडून मृत्यू
पुणे: पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात तब्बल पाच तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात ही दुर्दैवी घटना घडली असल्याचं समजतं आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे भाटघर धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या 5 तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भोर […]
ADVERTISEMENT

पुणे: पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात तब्बल पाच तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात ही दुर्दैवी घटना घडली असल्याचं समजतं आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे भाटघर धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या 5 तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भोर तालुक्यातील नऱ्हे गावात हा अपघात घडला आहे. पोलीस आणि बचाव पथकाने रात्री उशिरा पाचही तरुणींचे मृतदेह पाण्याबाहेर काढले होते.
मृत तरुणींची नावे:
-
खुशबू लंकेश राजपूत (वय 19)
