Nitesh Rane: “दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला उद्धव ठाकरेच जबाबदार, कारण…”

मुंबई तक

दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण २०२०-२१ मध्ये झालं. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यामुळे दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. याकूब मेमनची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण २०२०-२१ मध्ये झालं. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यामुळे दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

याकूब मेमनची कबर चर्चेत! पण लादेन, अजमल कसाब आणि अफझल गुरू या दहशतवाद्यांच्या मृतदेहांचं काय झालं?

नेमकं काय म्हटलंय नितेश राणेंनी याकूब मेमनच्या कबरीबाबत?

“याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण हे २०२०-२१ मध्ये झालं आहे. त्यावेळी कुणाचं सरकार महाराष्ट्रात होतं? महापालिकेत कुणाची सत्ता होती? कोव्हिडच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. २०२०-२१ मध्ये दहशतवाद्याच्या कबरीचं सुशोभीकरण होणं याची थेट जबाबदारी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंचीच आहे. तेच सरकारचे प्रमुख होते. त्यांचाच पक्ष मुंबई महापालिका चालवत होते.

Aditya Thackeray : लादेनसारखा याकूब मेमनचा मृतदेह समुद्रात दफन का केला नाही?

हे वाचलं का?

    follow whatsapp