नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नाराजीचं कारण काय? सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात काय?

मुंबई तक

पंजाबमध्ये राजकीय भूकंप काही थांबताना दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात आपल्याला अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाले त्या घडामोडी पाहण्यास मिळाल्या. आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाा आहे. सोनिया गांधींना पत्र पाठवून सिद्धू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप पाहण्यास मिळाला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंजाबमध्ये राजकीय भूकंप काही थांबताना दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात आपल्याला अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाले त्या घडामोडी पाहण्यास मिळाल्या. आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाा आहे. सोनिया गांधींना पत्र पाठवून सिद्धू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप पाहण्यास मिळाला आहे.

सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात सिद्धू यांनी काय म्हटलं आहे?

तडजोड केल्याने माणसाचं चारित्र्य संपून जातं. मी पंजाबच्या भविष्यासोबत कुठलीही तडजोड करू इच्छित नाही. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्षपद सोडतो आहे, यापुढेही काँग्रेससाठी काम करत राहिन.

हे वाचलं का?

    follow whatsapp