‘मी आहे तोवर राममंदिराला काही होऊ देणार नाही’, किराडपुऱ्यातील घटनेनंतर जलील यांचं आवाहन

मुंबई तक

छत्रपती संभाजीनगरमध्ये किराडपुऱ्यातील घटनेनंतर तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय…

ADVERTISEMENT

google news

छत्रपती संभाजीनगरमध्ये किराडपुऱ्यातील घटनेनंतर तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय…

imtiaz jaleel on chhatrapati sambhaji nagar aurangabad rada appeal to people