‘साहेबांनी दोन पावलं मागे जावं’, आव्हाडांचं भावनिक आवाहन

मुंबई तक

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. शरद पवारांना भेटून आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पवारांनी जनादाराचा आदर करत दोन पावलं मागे जावं असं आवाहन केलं आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

‘साहेबांनी दोन पावलं मागे जावं’, आव्हाडांचं भावनिक आवाहन 

what jitendra awhad said after meeting sharad pawar

    follow whatsapp