रामदास आठवले यांची राज्यसभेत गाजली कविता

मुंबई तक

रामदास आठवले यांनी राज्यसभेत अर्थसंकल्पावर भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर टोला लगावला आहे. काँग्रेसमुळे देश भकास झाल्याचंही रामदास आठवले यांनी आपल्या कवितेतून म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

google news
mumbaitak