भाजपचे खांदे पिचलेले, त्यांचा बार फुसका निघतो; संजय राऊत यांचा टोला

मुंबई तक

मुंबई तक भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरून भाजप आम्हाला विरोध करते, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. महागाईविरोधात शिवसेनेने औरंगाबादमध्ये आंदोलन पुकारले आहे, त्या दरम्यान संजय राऊत यांनी उपस्थिती लावून आंदोलनाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

google news
mumbaitak