महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबद्दल प्रश्न मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले.