Devendra Fadnavis नाना पटोले यांनी तो प्रश्न मांडताच विधानसभा अधिवेशनात काय दिले आदेश?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Google CTA

महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबद्दल प्रश्न मांडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले.