IPL 2021 : गतविजेत्यांचं भवितव्य ‘जर-तर’ वर, प्ले-ऑफ प्रवेशासाठी काय आहे मुंबईसमोरचे निकष?
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं आयपीएलच्या चौदाव्या हंगामातलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. अखेरच्या तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने मुंबईने जिंकले असते तर त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत झालं असतं. परंतू दिल्लीविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आता जर-तर आणि इतर संघांच्या विजय-पराभवावर अवलंबून रहावं लागणार आहे. जाणून घेऊयात प्ले-ऑफ पात्रतेसाठी मुंबई […]
ADVERTISEMENT

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं आयपीएलच्या चौदाव्या हंगामातलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. अखेरच्या तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने मुंबईने जिंकले असते तर त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत झालं असतं. परंतू दिल्लीविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आता जर-तर आणि इतर संघांच्या विजय-पराभवावर अवलंबून रहावं लागणार आहे.
जाणून घेऊयात प्ले-ऑफ पात्रतेसाठी मुंबई इंडियन्ससमोरचे निकष –
१) उर्वरित तीन सामन्यांपैकी तिन्ही सामन्यांत जर मुंबई इंडियन्स जिंकली असली तर त्यांचं प्ले-ऑफमधलं स्थान निश्चीत झालं असतं. परंतू दिल्लीविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्यानंतर मुंबईची एक शक्यता मावळली आहे.
२) उर्वरित दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर नेट रनरेटच्या आधारावर प्ले-ऑफ पात्रतेचा निकाल लागू शकतो.