IND vs AUS: सूर्यकुमार यादववर सुनील गावस्कर भडकले, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 117 धावाच केल्या; हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 11 षटकात पूर्ण केले. टीम इंडियाच्या पराभवानंतर फलंदाजांवर टीका होत आहे. सूर्यकुमार यादवही सर्वांच्या निशाण्यावर आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सूर्यकुमार यादवच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले. ‘सूर्यकुमार यादव फक्त T20 सामन्यासाठीच योग्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 117 धावाच केल्या; हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 11 षटकात पूर्ण केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp