भारत बंदचा परिणाम, नाशिकमध्ये तब्बल 3 दिवस बत्ती गूल

मुंबई तक

ADVERTISEMENT

देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संपामध्ये वीज कर्मचारीही सहभागी झाले आहेत. यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप भोगावा लागला. याचंच उदाहरण म्हणजे नाशिकमधील काही भागात तब्बल 3 दिवस वीज जाऊनही वीज कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही.

social share
google news
mumbaitak

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT