भारत बंदचा परिणाम, नाशिकमध्ये तब्बल 3 दिवस बत्ती गूल
देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संपामध्ये वीज कर्मचारीही सहभागी झाले आहेत. यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप भोगावा लागला. याचंच उदाहरण म्हणजे नाशिकमधील काही भागात तब्बल 3 दिवस वीज जाऊनही वीज कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही.
ADVERTISEMENT
देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संपामध्ये वीज कर्मचारीही सहभागी झाले आहेत. यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप भोगावा लागला. याचंच उदाहरण म्हणजे नाशिकमधील काही भागात तब्बल 3 दिवस वीज जाऊनही वीज कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही.
mumbaitak
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT