वहिनी-वहिनी बोलून.. तरुणाने चार मुलांच्या आईलाच नेलं पळवून

मुंबई तक

• 05:04 AM • 14 Mar 2023

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील जानकी नगरमध्ये एक अजब घटना घडली आहे. जी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. चार मुलांची आई असणारी ही महिला प्रियकरासोबत फरार झाली आहे. या महिलेचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. तिचा पती पंजाबमध्ये मजुरीचं काम करतो. महिला प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर पीडित पती म्हणाला, ‘वहिनी म्हणता-म्हणता त्याने माझ्या बायकोलाच पळवून नेलं.’ पत्नीला पुन्हा […]

Bihar News

Bihar News

follow google news

हे वाचलं का?

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील जानकी नगरमध्ये एक अजब घटना घडली आहे. जी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

चार मुलांची आई असणारी ही महिला प्रियकरासोबत फरार झाली आहे.

या महिलेचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. तिचा पती पंजाबमध्ये मजुरीचं काम करतो.

महिला प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर पीडित पती म्हणाला, ‘वहिनी म्हणता-म्हणता त्याने माझ्या बायकोलाच पळवून नेलं.’

पत्नीला पुन्हा आणण्यासाठी पीडित पतीने न्यायालयात धाव घेतली आहे.

पुढे पीडित पती म्हणाला, ‘माझी आई ज्यावेळी पत्नीला प्रियकराला भेटण्यासाठी विरोध करायची त्यावेळी ती माझ्या आईसोबत भांडायची.’

ही महिला तिच्यासोबत दीड लाख रूपयांसह दागिने घेऊन फरार झाली आहे.

यानंतर, पोलिसांनी पीडित पत्नीला गावातीलच एका घरातून ताब्यात घेतलं.

पीडित पतीने 7 जणांवर पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp