मुंबई तक औरंगाबादेत ताईज किचन अभ्युदय फाऊंडेशनच्या वतीने चालवलं जात आहे. हा एक सामाजिक उपक्रम असून 10 रूपयांत पौष्टिक जेवण दिलं जातंय. त्यामुळे लोकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
11 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)