Mumbai : लोहार चाळीत पहाटे भंयकर दुर्घटना, 122 जणांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतील काळबादेवी परिसरातील लोहार चाळीत भयंकर आग लागल्याची दुर्घटना घडली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याठिकाणी पहाटे ३.४५ च्या सुमारास रहिवाशांना घराबाहेर पडण्यास भाग पडलं.

ADVERTISEMENT

लोहार चाळ येथील श्रीजी भवन येथे आग लागल्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे.

ADVERTISEMENT

जवानांनी वेळीच बचाव कार्य हाती घेत घरं रिकामी केली असून, 122 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

या आगीत इमारतीतील 8 दुकानं आणि 7 गाळे जळून कोळसा झाले आहेत.

चार वेगवेगळ्या भागातील अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम केलं.

उशिराने आग नियंत्रणात आली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT