‘राणा यांचा राम कोण?’; फडणवीसांचा उल्लेख, बच्चू कडूंना सल्ला, ‘सामना’त काय म्हटलंय?
अमरावतील जिल्ह्यातील सत्ताधारी बाकावरील दोन आमदार सध्या आमने-सामने आले आहेत. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटल्याचं सांगितलं गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा दोघांमध्ये बिनसलं आहे. आता या वादावर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात समेट घडवून […]
ADVERTISEMENT

अमरावतील जिल्ह्यातील सत्ताधारी बाकावरील दोन आमदार सध्या आमने-सामने आले आहेत. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटल्याचं सांगितलं गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा दोघांमध्ये बिनसलं आहे. आता या वादावर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाष्य केलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात समेट घडवून आणला. पण, एक दिवस लोटत नाही, तोच दोघांमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पडलीये.
बच्चू कडूंनी पुन्हा सोडणार नाही, असं म्हणताच रवी राणांनी घरात घुसून मारू, असा पलटवार केलाय. आता याच वादावर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून महत्त्वाचं भाष्य करण्यात आलंय.
Bacchu Kadu :” मी ५ तारखेला घरात आहे, तू..” रवी राणांना इशारा