देवेंद्र फडणवीसांनी मांडला पंचामृत अर्थसंकल्प, नेमकं काय आहे पंचामृत ध्येय?
अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे. अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने कोणती पंचामृत ध्येयं ठरवली आहेत.. जाणून घ्या त्याविषयी पंचामृत 1: शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी हे सरकारचे पहिले ध्येय असेल. पंचामृत 2: महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास हे सरकारचे दुसरे ध्येय असेल. […]
ADVERTISEMENT

अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे. अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने कोणती पंचामृत ध्येयं ठरवली आहेत.. जाणून घ्या त्याविषयी