भाजपला खरोखरच महिला मतदारांमुळे ऐतिहासिक विजय मिळाला?

मुंबई तक

नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळालं. पण यावेळी असं म्हटलं गेलं की, महिला मतदारांनी भाजपला भरभरुन मतदान केलं. पण माझं म्हणणं आहे की, या दाव्याबाबत सर्व जाणकारांनी खूप मोठी चूक केली आहे. मतदार म्हणून महिला या अधिकाधिक महत्त्वाच्या होत आहेत. या गोष्टीशी मी सहमत… पण प्लीज.. प्लीज.. प्लीज जास्त स्त्री मतदार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळालं. पण यावेळी असं म्हटलं गेलं की, महिला मतदारांनी भाजपला भरभरुन मतदान केलं. पण माझं म्हणणं आहे की, या दाव्याबाबत सर्व जाणकारांनी खूप मोठी चूक केली आहे.

मतदार म्हणून महिला या अधिकाधिक महत्त्वाच्या होत आहेत. या गोष्टीशी मी सहमत… पण प्लीज.. प्लीज.. प्लीज जास्त स्त्री मतदार आहेत म्हणून एखादा पक्ष जिंकला किंवा एखादा पक्ष हरला असे म्हणण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. वाचकांना समजण्यासाठी मी इथे काही डेटा देत आहे. खरं तर हा मुख्यत्वे त्याचा एक विभाजक प्रभाव आहे.

यूपीमध्ये महिला मतदार एक कोटीहून कमी आहेत आणि माझी स्मरणशक्ती चांगली असेल तर एकूण संख्या 11.5 कोटी मतदार आहेत. 11.5 कोटी मतदार असून स्त्री-पुरुष मतदारांमध्ये 50 लाखांचं अंतर आहे.

मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की, स्त्रिया मतदार म्हणून महत्त्वाच्याच आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp