Maharashtra Bandh: ‘बंद’ करण्यावरून तुफान हाणामारी, महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले
मनीष जोग, जळगाव जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi)पुकारलेल्या आजच्या बंदला (Maharashtra Bandh) गालबोट लागलं आहे. महाविकास आघाडी व भाजपचे (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर ही हाणामारी झाली. त्यात काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (11 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, या […]
ADVERTISEMENT

मनीष जोग, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi)पुकारलेल्या आजच्या बंदला (Maharashtra Bandh) गालबोट लागलं आहे. महाविकास आघाडी व भाजपचे (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर ही हाणामारी झाली. त्यात काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज (11 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, या संदर्भात अजूनपर्यंत वरणगाव पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार आलेली नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.
कार्यकर्त्यांमध्ये का झाली हाणामारी?










