कठोर निर्बंध… म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद राहणार पाहा अगदी सविस्तरपणे

मुंबई तक

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण नेमके कठोर निर्बंध नेमके काय असणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. अशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक मुद्दा अगदी सविस्तरपणे स्पष्ट केला आहे. कोणत्या गोष्टी बंद असणार आणि कोणत्या गोष्टी सुरु राहणार आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याविषयी देखील त्यांनी संक्षिप्तपणे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण नेमके कठोर निर्बंध नेमके काय असणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. अशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक मुद्दा अगदी सविस्तरपणे स्पष्ट केला आहे. कोणत्या गोष्टी बंद असणार आणि कोणत्या गोष्टी सुरु राहणार आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल याविषयी देखील त्यांनी संक्षिप्तपणे माहिती दिली आहे.

सर्वात आधी आपण जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी बंद राहणार:

शनिवारी आणि रविवार हे विकेंडचे दिवस आहेत तेव्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन त्या लॉकडाऊनचा परिणाम साखळी तोडण्यात होईल. लोक घरात बसले तरच ही साखळी तुटेल. असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

CM ठाकरेंचा फडणवीस आणि राज ठाकरेंना फोन, पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री

हे वाचलं का?