दोन निर्णय ज्यामुळे शिवसेनेत बंडाची वात पेटली; २०१४ ला एकनाथ शिंदेंच्या मनात पडली पहिली ठिणगी?

मुंबई तक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ मतं जिंकत एकनाथ शिंदे यांनी हा ठराव जिंकला. २१ जूनला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरूवातीला २९ आमदार होते. ती संख्या त्यानंतर ३९ झाली. त्यानंतर ५१ झाली. त्यापाठोपाठ आज आणखी एक आमदार त्यांना येऊन मिळाले. एकनाथ शिंदे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. १६४ मतं जिंकत एकनाथ शिंदे यांनी हा ठराव जिंकला. २१ जूनला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरूवातीला २९ आमदार होते. ती संख्या त्यानंतर ३९ झाली. त्यानंतर ५१ झाली. त्यापाठोपाठ आज आणखी एक आमदार त्यांना येऊन मिळाले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी जे बंड पुकारलं त्याची सुरूवात २०१४ मध्येच झाली होती असं कळतंय.

दोनवेळा कसं डावललं गेलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केला गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावानंतर जे भाषण केलं त्यात त्यांनी असे दोन निर्णय सांगितले ज्यामुळे या बंडाची सुरूवात झालेली असू शकते ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

२०१४ ला काय घडलं होतं?

हे वाचलं का?

    follow whatsapp