नवाब मलिक, अनिल देशमुख यांना परवानगी नाहीच; सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

मुंबई तक

राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतील मतदानापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना वंचित राहावं लागलं आहे. दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कोणताही अंतरिम आदेश देण्यास नकार देत मागणी फेटाळली. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेच्या मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून ऐनवेळी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषद निवडणुकीतील मतदानापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना वंचित राहावं लागलं आहे. दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कोणताही अंतरिम आदेश देण्यास नकार देत मागणी फेटाळली.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेच्या मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून ऐनवेळी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या दोघांनाही दिलासा दिलेला नाही. आता मतदानाची वेळही संपली आहे. मात्र या दोघांना संमती देण्यातही आलेली नाही. महाविकास आघाडीसाठी हा धक्काच मानला जातो आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावं म्हणूनही कोर्टाकडे संमती मागितली होती. मात्र त्यावेळीही बॉम्बे हायकोर्टाने या दोघांना संमती नाकारली होती. आज विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्यावेळी मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टा धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही.

काय झालं सुप्रीम कोर्टात?

हे वाचलं का?

    follow whatsapp