राजकारणासाठी अभिनय क्षेत्र सोडणार? कोल्हे नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

अमोल कोल्हे यांचा सिनेमा चालला नसल्याने त्यांना राजकारण सोडायचं आहे असं अजितदादा म्हणाले होते. त्यावर आता कोल्हे अभिनय क्षेत्र सोडणार का याबाबत त्यांनीच स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

google news

राजकारणासाठी अभिनय क्षेत्र सोडणार? कोल्हे नेमकं काय म्हणाले?