चंद्रपूर जिल्ह्यात पोटनिवडणूक न झाल्यामुळे नागरिक संतप्त

मुंबई तक

Citizens are angry because of no by-elections in Chandrapur district

ADVERTISEMENT

Google CTA

चंद्रपूर जिल्ह्याला खासदार नाहीये. जिल्ह्यात पोटनिवडणूक होत नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या दिल्लीपर्यंत पोहचवण्यासाठी कोणीही नाही. अशा प्रतिक्रिया देत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Citizens are angry because of no by-elections in Chandrapur district