कसोटी प्रमाणे IPL ही रद्द होतं का ते पाहूया…इंग्लंडच्या माजी खेळाडूचा BCCI ला टोमणा

मुंबई तक

भारत आणि इंग्लंड यांच्यातला अखेरचा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करावा लागल्यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये सध्या वाद सुरु आहेत. भारतीय गोटात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे खेळाडूंनी अखेरचा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. यावेळी काही इंग्लंडच्या खेळाडूंनी बीसीसीआयने IPL साठी अखेरचा कसोटी सामना रद्द केल्याची जाहीर टीका केली. युएईत आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर SRH च्या टी. नटराजनला कोरोना झाल्यानंतर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत आणि इंग्लंड यांच्यातला अखेरचा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करावा लागल्यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये सध्या वाद सुरु आहेत. भारतीय गोटात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे खेळाडूंनी अखेरचा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला. यावेळी काही इंग्लंडच्या खेळाडूंनी बीसीसीआयने IPL साठी अखेरचा कसोटी सामना रद्द केल्याची जाहीर टीका केली.

युएईत आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर SRH च्या टी. नटराजनला कोरोना झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने यावर आपली खोचक प्रतिक्रीया देत BCCI ला टोमणा मारला आहे.

धक्कादायक ! IPL च्या गोटात पुन्हा Corona चा शिरकाव, SRH च्या टी. नटराजनचा रिपोर्ट पॉजिटीव्ह

आता पाहूया कसोटी सामन्याप्रमाणे आयपीएल ही कॅन्सल होतेय का ते, मी पैज लावून सांगतो होणार नाही असं ट्विट मायकल वॉर्नने केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp