Maharashtra Lok Sabha : भाजपला महाराष्ट्र-कर्नाटकात बसणार झटका? सरदेसाईंचा अंदाज काय?

मुंबई तक

prediction of Rajdeep Sardesai on Lok Sabha election : ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा लोकसभा निवडणुकीबद्दल अंदाज काय?

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत कुणाची कामगिरी राहणार चांगली?
लोकसभा निवडणुकीत कुणाची कामगिरी राहणार चांगली?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात निकाल कसे लागणार?

point

राजदीप सरदेसाई यांचा अंदाज काय?

Rajdeep Sardesai : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ४ जून रोजी कुणाला बहुमत मिळणार, देशात कुणाची सत्ता येईल? या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पण, त्यापूर्वीच निवडणूक विश्लेषक आणि राजकीय अभ्यासक आपले अंदाज मांडत आहेत. प्रशांत किशोर, योगेंद्र यादव यांनी आपले अंतिम अंदाज मांडले असून, आता ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी निकाल कसा लागणार, याबद्दलचे विश्लेषण केले आहे. (Rajdeep Sardesai has predicted that BJP seats will decrease in Maharashtra and Rajasthan)

राजदीप सरदेसाई यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल काय म्हटलंय हे जाणून घेण्याआधी निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी काय म्हटलंय, ते पाहा...

हेही वाचा >> 'अबकी बार 400 पार' भाजपवरचं झालं बुमरँग!

योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल त्यांचा अंतिम अंदाज मांडला आहे. त्यांच्यामते भाजपला 240-260 जागा, तर एनडीएतील घटक पक्षांना 35-45 जागा मिळेल.

हेही वाचा >> 'महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगून टाकला! 

काँग्रेसला 85-100, तर इंडिया आघाडीतील घटक पक्षांना 120-135 जागा मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp