PM Narendra Modi यांची जादू ओसरली? ३ राज्यातील निकाल भाजपसाठी का चिंताजनक?

मुंबई तक

Election Results:  त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Result) नुकतेच जाहीर झाले. यात त्रिपुरामध्ये भाजपने (BJP) सत्ता राखली आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्येही सत्तेत भागीदारी मिळाली आहे. या यशानंतर काल (गुरुवारी) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Narendra Modi) भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना आनंद व्यक्त केला. (PM Narendra […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Election Results: 

त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly Election Result) नुकतेच जाहीर झाले. यात त्रिपुरामध्ये भाजपने (BJP) सत्ता राखली आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्येही सत्तेत भागीदारी मिळाली आहे. या यशानंतर काल (गुरुवारी) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Narendra Modi) भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना आनंद व्यक्त केला. (PM Narendra Modi| Why are the results in the 3 state worrying for the BJP?)

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, नवं पर्व आणि नवा इतिहास घडवण्याचा हा क्षण आहे. निवडणूक जिंकण्यापेक्षाही मला समाधान आहे की, पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मी ईशान्य भारतात वारंवार जाऊन लोकांची मनं जिंकली आहेत. आमच्या काही हितचिंतकांना चिंता वाटते की भाजपच्या विजयाचं नेमकं रहस्य काय आहे? मी निकाल लागेपर्यंत टीव्ही पाहिला नव्हता आणि ईव्हीएमच्या बोलं लावणं सुरु झाले की नाही हे पाहिलेलं नाही.

Sanjay Raut Controversy: ”मी त्यांना चोरमंडळ म्हटलं…”, संजय राऊतांच स्पष्टीकरण

हे वाचलं का?

    follow whatsapp