संजय राठोड यांनी राजीनाम्यात काय म्हटलंय, जाणून घ्या…

मुंबई तक

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. तसंच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत होती. अखेर आज संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनाम्यात काय नमूद केलंय ते पुढील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. तसंच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत होती. अखेर आज संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला.

माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनाम्यात काय नमूद केलंय ते पुढील प्रमाणे-

माननीय उद्धव ठाकरे,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

हे वाचलं का?

    follow whatsapp