Ladakh : मोदीजी, जिवंत राहिलो, तर… सोनम वांगचुक यांनी मांडली व्यथा

मुंबई तक

लडाख : रँचो म्हणून भारतभरात ओळखले जाणारे लडाखचे सोनम वांगचूक (sonam wangchuk) यांनी केंद्र सरकारला (Central Govt) इशारा दिलाय. वांगचूक यांनी हिमालयीन प्रदेश, विशेषत: लडाखच्या (Ladakh) हिमनद्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हिमनद्या नष्ट होण्यापासून वाचवा नाहीतर, नामशेष होतील असे आवाहन वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) केले आहे. (Sonam Wangchuk expressed his […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लडाख : रँचो म्हणून भारतभरात ओळखले जाणारे लडाखचे सोनम वांगचूक (sonam wangchuk) यांनी केंद्र सरकारला (Central Govt) इशारा दिलाय. वांगचूक यांनी हिमालयीन प्रदेश, विशेषत: लडाखच्या (Ladakh) हिमनद्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हिमनद्या नष्ट होण्यापासून वाचवा नाहीतर, नामशेष होतील असे आवाहन वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) केले आहे. (Sonam Wangchuk expressed his grief about safety and protection-of-ladakh glacier to PM Modi)

लडाखच्या या परिस्थितीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोनम वांगचूक 26 जानेवारीपासून 5 दिवस तब्बल उणे 40 अंश तापमानात उपोषण करणार आहेत. लडाखकडे असेच दुर्लक्ष होत राहिले, तर येथील हिमनद्या नामशेष होतील, यावर त्यांनी भर दिला आहे. यामुळे भारत आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान मोदींना म्हणाले…’जीवंत राहिलो तर, पुन्हा भेटेन’

हे वाचलं का?

    follow whatsapp