पिंपरीत खंडणीसाठी ८ वर्षांच्या निष्पाप बालकाची अपहरणानंतर दगडाने ठेचून हत्या

मुंबई तक

खंडणी मिळण्यासाठी एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. हिंगोली : भाचीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी तरुणाची धारदार शस्त्राने हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली हरगुडे वस्ती या ठिकाणी लक्ष्मण बाबू राम देवासी या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

खंडणी मिळण्यासाठी एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीची चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली.

हिंगोली : भाचीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली हरगुडे वस्ती या ठिकाणी लक्ष्मण बाबू राम देवासी या आठ वर्षाच्या निष्पाप बालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याला घेऊन लक्ष्मण याचे वडील बाबू राम देवासी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हा या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी या परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासले तेव्हा त्यांना त्या मध्ये एक व्यक्ती संशयितरित्या याच परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले.

अंबाजोगाईमध्ये पुजाऱ्याचा भरदिवसा चाकूने भोसकून खून, धक्कादायक घटनेने खळबळ

हे वाचलं का?