रक्त गोठवून टाकणारी घटना! अनैतिक संबंधासाठी पती आणि 4 मुलांचा घेतला जीव

मुंबई तक

राजस्थानमधील अलवरमध्ये 2 ऑक्टोबर 2017 रोजी संतोष नावाच्या महिलेने तिच्या प्रियकरासह पती, तीन मुले आणि पुतण्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी न्यायालयाने महिला आणि प्रियकराला 5 वर्षांनंतर दोषी असल्याचं सिद्ध करत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हत्येपूर्वी आरोपी महिला संतोष उर्फ ​​संध्या हिने कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या मिसळून जेवण दिलं होतं. यानंतर संतोषने घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर तिचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राजस्थानमधील अलवरमध्ये 2 ऑक्टोबर 2017 रोजी संतोष नावाच्या महिलेने तिच्या प्रियकरासह पती, तीन मुले आणि पुतण्याची निर्घृण हत्या केली.

या प्रकरणी न्यायालयाने महिला आणि प्रियकराला 5 वर्षांनंतर दोषी असल्याचं सिद्ध करत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

हे वाचलं का?

    follow whatsapp