“Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब

मुंबई तक

Balasaheb Thorat has written a letter to Congress president Mallikarjun kharge : मुंबई : विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर सुरु झालेला काँग्रेसमधील वाद आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केली आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Balasaheb Thorat has written a letter to Congress president Mallikarjun kharge :

मुंबई : विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर सुरु झालेला काँग्रेसमधील वाद आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केली आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. रविवारीही थोरात यांनी व्हीडिओ कॉन्फन्सिंगमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून सत्यजीत तांबे प्रकरणावर भाष्य केलं होतं. (Balasaheb Thorat has written a letter to Congress president Mallikarjun kharge)

बाळासाहेब थोरात यांच्या पत्रात काय आहे?

बाळासाहेब थोरात यांच्या पत्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करणं अवघडं असल्याचं स्पष्ट केलं आहे. विधान परिषद निवडणुकीदरम्यान झालेलं राजकारण व्यथित करणारं होतं. संगमनेरमधील कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. तसंच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असा इशाराही थोरात यांनी दिला आहे.

Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे पंडितांनी बनवल्या, सरसंघचालकांचं विधान

हे वाचलं का?

    follow whatsapp