Thackeray Government : दोन वर्षात काय झालं? बघा सरकार काय म्हणतंय?

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यानिमित्ताने सरकारने दोन वर्षाच्या काळात केलेली कामं आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. दोन वर्षाच्या काळात करण्यात आलेल्या कामांचा आणि घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा लेखाजोखा सरकारकडून मांडण्यात आला आहे. दोन वर्षांच्या काळात झालेली गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधीबद्दलही सरकारकडून माहिती देण्यात आली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यानिमित्ताने सरकारने दोन वर्षाच्या काळात केलेली कामं आणि घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे.

दोन वर्षाच्या काळात करण्यात आलेल्या कामांचा आणि घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा लेखाजोखा सरकारकडून मांडण्यात आला आहे.

हे वाचलं का?