उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी का मानले शरद पवारांचे आभार?
उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुमारे ५१ आमदारांना आपल्या साथीला घेतलं. त्यानंतर ते आधी सुरत आणि मग गुवाहाटीला गेले होते. या सगळ्या सत्तानाट्याची लढाई सुप्रीम कोर्टात गेली होती. फ्लोअर टेस्टचा गुरूवारीच हा निर्णय दिला गेला. त्याआधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा […]
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुमारे ५१ आमदारांना आपल्या साथीला घेतलं. त्यानंतर ते आधी सुरत आणि मग गुवाहाटीला गेले होते. या सगळ्या सत्तानाट्याची लढाई सुप्रीम कोर्टात गेली होती. फ्लोअर टेस्टचा गुरूवारीच हा निर्णय दिला गेला. त्याआधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी केलेलं शेवटचं भाषण जसंच्या तसं..
या राजीनाम्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शरद पवार यांचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी आभार का मानले आहेत? त्याची चर्चा होते आहे.
काय म्हणाले आहेत संजय राऊत?