ज्ञानव्यापीचा निर्णय हिंदू पक्षाकडून; निकालावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, बाबरी मशिदीच्या दिशेने…

मुंबई तक

ज्ञानवापी मशीद वादावर जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया आली आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, अशा निर्णयामुळे 1991 च्या वर्शीप कायद्याचा अर्थ नष्ट होतो. ओवेसी म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण बाबरी मशिदीच्या वाटेवर जात आहे आणि त्यामुळे देशात 80-90 च्या दशकात वापस जाईल.जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ज्ञानवापी मशीद वादावर जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया आली आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, अशा निर्णयामुळे 1991 च्या वर्शीप कायद्याचा अर्थ नष्ट होतो. ओवेसी म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण बाबरी मशिदीच्या वाटेवर जात आहे आणि त्यामुळे देशात 80-90 च्या दशकात वापस जाईल.जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयात दाद मागावी, असेही AIMIM पक्षाचे प्रमुख ओवेसी म्हणाले.

मुस्लिम बाजूची याचिका न्यायालयाने फेटाळली

ज्ञानवापी शृंगार गौरीप्रकरणी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. जिजा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने याचिका सुनावणीस हिंदूंची बाजू योग्य असल्याचे मानले आहे. त्याचवेळी न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावली. ज्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला होता की ,1991 चा वर्शीप कायदा ज्ञानवापीला लागू होतो. म्हणजेच ज्ञानवापीच्या स्वरूपाशी छेडछाड करता येत नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आहे.

असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले?

हे वाचलं का?

    follow whatsapp