Virat Kohli: तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर विराट-अनुष्का महाकालच्या चरणी लीन

मुंबई तक

Virat kohli and anushka sharma : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटी सामन्यात भारताला (india) 9 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना थोडा धक्का बसला आहे. आता 9 मार्चपासून होणार्‍या अहमदाबाद (Ahmadabad) कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला अंतिम फेरीत (Final) सहज प्रवेश करण्याची संधी असेल. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Virat kohli and anushka sharma : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटी सामन्यात भारताला (india) 9 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना थोडा धक्का बसला आहे. आता 9 मार्चपासून होणार्‍या अहमदाबाद (Ahmadabad) कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला अंतिम फेरीत (Final) सहज प्रवेश करण्याची संधी असेल. Star cricketer Virat Kohli reached Ujjain with his wife Anushka after the third Test defeat.

Virat Kohli चा अलिबागमधील 6 कोटींचा Luxury बंगला! पाहा Exclusive Photo

तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत उज्जैनला पोहोचला. यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी शनिवारी (04 मार्च) सकाळी महाकालच्या दरबारात हजेरी लावली. विराट आणि अनुष्कानेही भस्म आरतीमध्ये भाग घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीने गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ आणि पारंपरिक धोती घातली होती. यासोबतच त्यांच्या कपाळावर चंदनाचा लेपही लावलेला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp