Chhatrapati Sambhajinagar : हिंसाचार करणारे सीसीटीव्हीत कैद, 6 CCTV फुटेज समोर

छत्रपती संभाजीनगर हिंसाचाराचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यात नेमक्या घटना कशा घडल्या? जमाव कितपत आक्रमक झाला होता? नेमके दंगेखोर कोण आहेत? याचे अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे.

Read More

हर्षवर्धन जाधव नव्या पक्षात; राजकीय निवृत्तीची घोषणा विसरुन पुन्हा सक्रिय

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. जाधव यांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.

Read More

नामांतर पूर्ण! औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांबाबत आदेश निघाला

Aurangabad | Osmanabad : मुंबई : राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन्ही शहारांच्या नामांतरापाठोपाठ आता या दोन्ही जिल्हा आणि तालुक्याचंही नाव बदलण्यात आलं आहे. सोमवारी (२७ फेब्रुवारी) रात्री उशीरा महसूल, वन आणि नगरविकास विभागाने याबाबतची अधिसुचना जारी केली. यानुसार आता विभाग, उपविभाग, जिल्हे, शहर, तालुका, गाव, महापालिका, नगरपालिका अशा सर्व पातळ्यांवर नामांतर प्रक्रिया पूर्ण […]

Read More

खडकी ते संभाजीनगर… अशी बदलली औरंगाबादची नावं

खाम नदीच्‍या काठी वसलेल्‍या आजच्‍या औरंगाबादचे नाव पूर्वी खडकी असे होते. इतिहास अभ्‍यासकांच्‍या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. पुढे मलिक अंबरचा मुलगा फतेह खान याने खडकीचे नाव बदलून फतेहनगर केले. १६३६ मध्ये शहाजहान बादशहाने शहजादा औरंगजेबाची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली.  तेव्हापासून अगदी इ. […]

Read More

Aurangabad: ‘आम्ही अर्धवट काहीच ठेवत नाही’, देवेंद्र फडणवीसांनी मारला टोमणा

Devendra Fadnavis severely criticized Amabadas Danve: मुंबई: औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव काल (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजूर केला. त्यामुळे यापुढे औरंगाबाद (Aurangabad) शहर हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) म्हणून ओळखलं जाणार आहे. तर उस्मानाबाद शहर धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे. मात्र, असं असलं तरीही या जिल्ह्यांची नाव मात्र बदलली गेली नसल्याचं […]

Read More

Aurangabad आणि उस्मानाबाद ही नावं लावावीच लागणार, कसं ते समजून घ्या!

The names Aurangabad and Osmanabad will also remain: मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) आज (24 फेब्रुवारी) राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही शहरांची नावं बदलली जावीत अशी अनेक वर्ष शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांची मागणी होती. अखेर आता औरंगाबादचं […]

Read More

Aurangabad शहराचं नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर, Osmanabad चं नावही बदललं!

Changing the name of city Aurangabad and Osmanabad: नवी दिल्ली: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर या नावाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच उस्मानाबादचं नावही यापुढे धाराशिव असं असणार आहे. दोन्ही शहरांच्या नाव बदलण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. याच प्रस्तावाला अखेर आज (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. (changing the name […]

Read More

12 Jyotirlinga : देशभरातील पवित्र तीर्थस्थळ… महाराष्ट्रात किती?

गुजरातमधील सौराष्ट्रमध्ये असलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैलम नावाच्या पर्वतावर वसलेले आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. चौथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील मालवा भागात आहे. इथे ठिकाणी नर्मदा नदी वाहते आणि टेकडीभोवती वाहणाऱ्या नदीमुळे ओमचा आकार […]

Read More

MLC Election Result: महाविकास आघाडीला मोठं यश, आणखी एक उमेदवार विजयी!

Vikram Kale Won from Aurangabad Teacher Constituency: औरंगाबाद: शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणूक (Vidha Parishad Election) ही महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) लाभदायक ठरत असल्याचं दिसत आहे. कारण महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार आता निवडून आल्याचं समजतं आहे. खरं तर या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) कोकणातून आपलं खातं उघडलं होतं. मात्र, नागपूर (Nagpur) आणि औरंगाबाद (Aurangabad) या दोन्ही मतदारसंघात […]

Read More

Chandrakant Khaire यांच्या मुलाची ऑडियो क्लिप; बदलीचा व्यवहार 2 लाखांत?

Chandrkant Khaire son Rushikesh khaire Demand of two lakhs for government transfer? audio clip viral: औरंगाबाद : ठाकरे सरकारमध्ये शासकीय बदल्यांसाठी पैशांचे व्यवहार होत असल्याचा आरोप तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, आता शिवसेना (UBT) चे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी शासकीय बदलीसाठी दोन लाख […]

Read More