Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? जरांगेंचा पहिल्यांदाच मोठा दावा

मुंबई तक

Manoj Jarange On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार, याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे. 

ADVERTISEMENT

मनोज जरांगे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या चिंतेत घातली भर
महाविकास आघाडी आणि महायुतीला मनोज जरांगेचा इशारा.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे.

point

मनोज जरांगे यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरेल

point

लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा महायुतीला बसला मोठा फटका

Manoj Jarange Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील निकाल सत्ताधाऱ्यांना देणारे, तर विरोधकांना बळ देणारे ठरले. त्यामुळेच महायुतीने पुन्हा सत्ता राखण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. अशात मराठवाड्यात निर्णायक ठरलेल्या मनोज जरांगे यांनी एक विधान करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या चिंतेत भर घातली आहे. (Manoj Jarange Prediction about Maharashtra Vidhan Sabha election 2024)

बीडसह मराठवाड्यात जातीय संघर्ष धुमसताना दिसत आहे. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जनजागृती शांतता यात्रा सुरू केली आहे. वेगवेगळ्या भागात जाऊन मनोज जरांगे सरकारला इशारा देताहेत, तर समाजाला शांततेचं आवाहन करत आहेत. 

मनोज जरांगे विधानभा निवडणुकीबद्दल काय बोलले?

नांदेडमध्ये मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीचे सरकार पडले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले, तर आंदोलन चालूच राहील की बंद होईल?असा प्रश्न माध्यमाच्या प्रतिनिधिने मनोज जरांगेंना विचारला.

हेही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana Documents : 'ही' चार कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद! 

या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की,

हे वाचलं का?

    follow whatsapp