Nawab Malik: ‘राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय’, नवाब मलिकांची जोरदार टीका
मुंबई: ‘भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही. कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालं आहे.’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात असल्याने त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. पाहा नवाब मलिक […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही. कारण राज्यपाल भवन हे आता राजकीय अड्डा झालं आहे.’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात असल्याने त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे.
पाहा नवाब मलिक नेमकं काय म्हणाले
‘राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत.’ असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.