मंत्रिमंडळ बैठक संपली! शिंदेंनी मंत्रिमंडळालाच लावला सुरुंग, शिवसेनेच्या 8 मंत्र्यांची दांडी

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुरुंग लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होऊल हे सध्यातरी कोणी सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. परंतु नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री हजर होते तेव्हा त्यांनी राजीनाम्याबद्दल शब्द देखील काढलेला नाही. मंत्री […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) सुरुंग लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होऊल हे सध्यातरी कोणी सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. परंतु नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री हजर होते तेव्हा त्यांनी राजीनाम्याबद्दल शब्द देखील काढलेला नाही. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सराकरला कोणताच धोका नसल्याचे सांगितले आहे. सरकार स्थीर आहे असेही थोरात म्हणाले. या मंत्रींमंडळ बैठकीत शिवसेनेचे आठ मंत्री गैरहजर होते.

गैरहजर असलेले मंत्री

1) एकनाथ शिंदे

2) गुलाबराव पाटील

हे वाचलं का?

    follow whatsapp