Anil Ambani : अंबानी दिवाळखोरीत का निघाले, कोणती चूक महागात पडली?

मुंबई तक

एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या अनिल अंबानींच्या कंपन्यांवर दिवाळखोरीची कार्यवाही सुरू आहे. मुकेश आणि अनिल अंबानी यांना रिलायन्स उद्योगाचा वारसा ज्येष्ठ उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याकडून मिळाला. मात्र, नंतर मालमत्तेच्या विभाजनावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर आई कोकिला बेन यांनी व्यवसायाची विभागणी केली. मुकेश अंबानींना जुना पेट्रोकेमिकल व्यवसाय मिळाला, तर अनिल अंबानींना नवीन काळातील दूरसंचार, वित्तीय सेवा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या अनिल अंबानींच्या कंपन्यांवर दिवाळखोरीची कार्यवाही सुरू आहे.

मुकेश आणि अनिल अंबानी यांना रिलायन्स उद्योगाचा वारसा ज्येष्ठ उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याकडून मिळाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp