Sharad Pawar आणि CM Thackeray यांच्यात ‘या’ विषयांवर चर्चा

मुंबई तक

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात मागील काही दिवसांपासून विसंवाद असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. याच दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी (28 जून) आधी मुख्यमंत्री आणि नंतर शरद पवार यांची भेट घेतली होती. संजय राऊतांची ही शिष्टाई कामी आली आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात मागील काही दिवसांपासून विसंवाद असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती.

याच दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी (28 जून) आधी मुख्यमंत्री आणि नंतर शरद पवार यांची भेट घेतली होती. संजय राऊतांची ही शिष्टाई कामी आली आणि यानंतर मंगळवार (29 जून) शरद पवार यांनी ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर चर्चा झाली. जे मागील काही दिवसांपासून महत्त्वाचे मानले जात आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेला पहिला मुद्दा:

हे वाचलं का?

    follow whatsapp