हरमनप्रीतला रन आउट करणाऱ्या ऑस्ट्रेलियन विकेटकिपर एलिसाचा मोठा दावा

मुंबई तक

ICC महिला T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा संघ अवघ्या 5 धावांनी आस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता या पराभवासह भारतीय महिला संघाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालं नाही मात्र या सेमीफायनलच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रन आउटची चर्चा अजून थांबलेली नाही हरमनप्रीत म्हणाली होती की, ती ज्यापद्धतीने रन आउट झालीय ते दुर्भाग्यपूर्ण होतं मात्र ऑस्ट्रेलियाची विकेटकिपर एलिसा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

ICC महिला T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा संघ अवघ्या 5 धावांनी आस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता

या पराभवासह भारतीय महिला संघाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालं नाही

हे वाचलं का?