IND vs SL T20: ‘नो-बॉल टाकणं क्राइमच’, हार्दिक पांड्या प्रचंड भडकला

मुंबई तक

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंकेविरुद्ध पुण्यात दुसरा T-20 सामना रंगला. या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी ही अत्यंत वाईट होती. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाच्या जबरदस्त खेळीसमोर भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. ज्यामुळे भारत 16 धावांनी पराभूत झाला. या सामन्यातील पराभवानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला व्हिलन ठरवलं जात आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ आणि श्रीलंकेविरुद्ध पुण्यात दुसरा T-20 सामना रंगला. या सामन्यात टीम इंडियाची कामगिरी ही अत्यंत वाईट होती. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाच्या जबरदस्त खेळीसमोर भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. ज्यामुळे भारत 16 धावांनी पराभूत झाला. या सामन्यातील पराभवानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला व्हिलन ठरवलं जात आहे.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सध्या हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. पहिला सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या टी-20 सामन्यात जो पराभव स्वीकारावा लागला तो हार्दिक पांड्याचा प्रचंड जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने अर्शदीप सिंहला खडे बोल सुनावले आहेत.

रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांच्या गाडीचा भीषण अपघात

अर्शदीपमुळे पांड्याला राग अनावर

हे वाचलं का?

    follow whatsapp