Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात टाका हळद, झटपट जमेल तुमचं लग्न!

मुंबई तक

हळदीशी संबंधित हे चमत्कारिक उपाय तुमचे नशीब बदलू शकतात, जाणून घ्या त्याचे चमत्कारिक फायदे. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे लग्न झटपट जमते.

ADVERTISEMENT

Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात टाका हळद, झटपट जमेल तुमचं लग्न!
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात टाका हळद, झटपट जमेल तुमचं लग्न!
social share
google news

Benefits of Haldi: शिवानी ही गावातील एक कर्तबार मुलगी होती. पण सरकारी नोकरीच्या परीक्षांमध्ये ती वारंवार नापास होत होती. दुसरीकडे तिचं लग्नही जमत नव्हतं. एके दिवशी, ती स्वयंपाकघरात बसली असताना, तिच्या आजीने तिला हळदीने भरलेला एक पितळी डबाब दिला आणि म्हणाली, "ही हळद फक्त एक मसाला नाही, तर त्यात जीवन बदलण्याची शक्ती आहे."

त्याच संध्याकाळी, गावातील मंदिरात शैलेंद्र पांडे यांच्या 'महाभाग्य' कार्यक्रमात हळदीचा वापर करून ज्योतिषीय उपाय समजावून सांगण्यात आले. शिवांगीने तिच्या आंघोळीच्या पाण्यात हळद घालायला सुरुवात केली आणि दर गुरुवारी ती पिवळे कपडे घालायची आणि सूर्याला हळद मिश्रित पाणी अर्पण करायची.

हे ही वाचा>>अमित शाहांच्या आवाजात PM मोदींचा Video, पण टीका ठाकरेंच्या कुटुंबावर

काही आठवड्यांतच तिला कोचिंगची नोकरी मिळाली आणि नंतर सरकारी नोकरीची ऑफर आली. तसेच एक चांगला जीवनसाथी भेटला. आता ती हळदीचा तो डबा तिच्या मंदिरात ठेवते - तिचे नशीब बदलण्याचे पहिले लक्षण म्हणून.

ज्योतिषी पंडित शैलेंद्र पांडे म्हणतात की, ज्योतिष, धर्म आणि सामान्य जीवनात हळदीचे विशेष महत्त्व आहे, ज्याच्या वापराने शुभ, समृद्धी आणि आरोग्य वाढते. हळदीच्या या चमत्कारिक गुणधर्मांबद्दल जाणून घेऊया.

हे वाचलं का?

    follow whatsapp