Kalyan Crime: 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण, आरोपी म्हणाला, ‘देवाने चार मुली दिल्या, पण…’

मिथिलेश गुप्ता

कल्याण रेल्वे स्टेशनवरून एका व्यक्तीने चार वर्षाच्या मुलाचं अपहरण केले. तो नाशिकचा रहिवाशी आहे.

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Kalyan Kidnapping News : कल्याणमध्ये एक विचित्र घटना घडली. एका व्यक्तीने रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रुममधून चार वर्षाच्या मुलाचं अपहरण केले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि मुलाची सुटका केली. आरोपीने अपहरणाचं कारण सांगितल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.

कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रुममधून 4 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला. कल्याण पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुलाचा शोध सुरू केल्यानंतर 8 तासांत यश आले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. चौकशी मुलाच्या अपहरणाचं कारण समोर आले.

आरोपीने कसं केलं मुलाचं अपहरण?

करण गुप्ता आणि त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे कल्याणमध्ये मजुरीचं काम करतात. त्यांना एक दोन वर्षाची कीर्ती नावाची मुलगी आहे, तर चार वर्षाचा अथर्व मुलगा आहे.

वाचा >> PUBG गेम खेळताना मैत्री, तरुणीला हॉटेलवर बोलवून न्यूड Video केला शूट; अन्…

महिला सोमवारी ते कपडे धुण्यासाठी कल्याण स्टेशनवरील वेटिंग रुममध्ये आली होती. पण, महिला साबण घरीच विसरली. मुलांना तिथेच सोडून महिला साबण आणण्यासाठी निघून गेली.

हे वाचलं का?

    follow whatsapp