मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेआधी नितेश राणेंनी विचारले चार प्रश्न, म्हणाले…

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी सभा घेणार आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी चार प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात की केंद्रावर जबाबदारी ढकलणार आहात? असंही म्हटलं आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. आता नितेश राणे यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी सभा घेणार आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी चार प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर जनतेच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात की केंद्रावर जबाबदारी ढकलणार आहात? असंही म्हटलं आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. आता नितेश राणे यांनी चार प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हटलं आहे नितेश राणे यांनी?

महाराष्ट्रातील हिंदूंना धमकी देणाऱ्या आणि औरंगजेबाचा उधोउधो करणाऱ्या ओवेसींवर गुन्हे दाखल करून अटक करणार का?

महाराष्ट्रात निर्माण झालेलं अतिरिक्त ऊसाचं गाळप करून उस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार की कारखानदारांचा बचाव करणार?

हे वाचलं का?

    follow whatsapp